शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! ताडपत्री खरेदीवर मिळतेय ५०% अनुदान | Tadpatri Anudan Yojana
Tadpatri Anudan Yojana – महाराष्ट्र हा कृषिप्रधान देश आहे, जिथे शेतकरी पावसाच्या भरवशावर आणि कष्टावर आपली उपजीविका करतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे, विशेषतः अवेळी पाऊस, कडाक्याचे ऊन आणि वादळवारामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अनेकदा हिरावला जातो. कापणी केलेले पीक सुरक्षित ठेवणे हे शेतकऱ्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असते. अशा वेळी ‘ताडपत्री’ हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा आधार ठरतो. … Read more